maharashtra news

Maharashtra News: विसापुर प्रकल्पात पाणी सोडण्याचे अजित पवार यांचे आदेश…

Maharashtra News: कुकडी प्रकल्पाचे मागील १५ डिसेंबर पासून आवर्तन सुरु आहे. कुकडीतून विसापुर प्रकल्पातही २१ जानेवारीपासून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती खासदार डाॅ. सुजय विखे यांनी दिली.  याप्रश्नी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे व आमदार बबनराव पाचपुते यांनी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्याकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे विसापूर धरणार पाणी सोडण्याचे आदेश उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी दिल्याने ना.विखे […]

Maharashtra News: विसापुर प्रकल्पात पाणी सोडण्याचे अजित पवार यांचे आदेश… Read More »

Figs Benefits: अनेक आजारांपासून मिळणार सुटका! दररोज खा अंजीर, फायदे जाणून व्हाल थक्क

Figs Benefits: आरोग्यासाठी उत्तम ड्रायफ्रूट म्हणून अंजीरची ओळख आहे. अंजीरमध्ये प्रथिने, आहारातील फायबर, फोलेट, नियासिन, झिंक, मॅंगनीज, मॅग्नेशियम, लोह यासह अनेक पोषक घटक असतात. यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. या लेखात आम्ही तुम्हाला अंजीर खाण्याचे फायदे सांगत आहोत. हे आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे जाणुन घ्या. अंजीर खाण्याचे फायदे पचन सुधारण्यासाठी अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते.

Figs Benefits: अनेक आजारांपासून मिळणार सुटका! दररोज खा अंजीर, फायदे जाणून व्हाल थक्क Read More »

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या आंदोलनाची सरकारला धास्ती? सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू

Maratha Reservation : आरक्षणासाठी आता मराठा समाजाकडून आंदोलन आणखी तीव्र होताना दिसत आहे. 20 जानेवारीपासून मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील मुंबईपर्यंत पायीवारी करुन अमरण उपोषण करणार आहे.  पाटील यांच्यासोबत या वारीमध्ये वीस ते पंचवीस लाख लोकांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. यामुळे सरकार जरांगेंची समजूत काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केल्याची

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या आंदोलनाची सरकारला धास्ती? सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू Read More »

मोठा निर्णय! 31 जानेवारीनंतर ‘हा’ FASTags होणार ब्लॅकलिस्ट

FASTags News: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मोठा निर्णय घेत ‘वन व्हेईकल वन फास्टॅग’ हा उपक्रम सुरू केला आहे. यामुळे आता एका वाहनासाठी जारी केलेला FASTag दुसऱ्या वाहनावर वापरता येणार नाही.  या निर्णयानुसार वाहन मालकांना केवायसी पूर्ण करून नवीनतम फास्टॅग जारी करावा लागेल. 31 जानेवारीनंतर बँकेद्वारे अपूर्ण केवायसीसह थकबाकी असलेल्या फास्टॅग्सना ब्लॅक लिस्टमध्ये टाकले जाईल. रस्ते

मोठा निर्णय! 31 जानेवारीनंतर ‘हा’ FASTags होणार ब्लॅकलिस्ट Read More »

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना धमकी…, मातोश्रीवर मोठा हल्ला होणार?

Maharashtra Politics: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर काही लोक मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे.  पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात फोनवरून ही माहिती देण्यात आली आहे. नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, मातोश्रीवर हल्ला करण्याबाबत उर्दूमध्ये 4 ते 5 लोक बोलत असल्याचे त्याने

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना धमकी…, मातोश्रीवर मोठा हल्ला होणार? Read More »

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील 21 जानेवारीला अहमदनगर शहरात, जाणुन घ्या संपुर्ण रूट

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणी करिता आमरण उपोषणसाठी लवकरच मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये दाखल होणार आहे. आरक्षणासाठी पाटील पायी मुंबईला जाणार आहे. या वारीचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे. पाटील 20 जानेवारी 2024 ला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटी येथून या वारीची सुरुवात करणार आहे.  तर अहमदनगर जिल्ह्यात 21 जानेवारी रोजी

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील 21 जानेवारीला अहमदनगर शहरात, जाणुन घ्या संपुर्ण रूट Read More »

Ahmednagar News: व्यवसायिक सल्लाउद्दीन शेख (SS)यांचे कडून जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

Ahmednagar News: वसीम गुलाब शेख ,समीर अब्दुल शेख ,तन्वीर निसार शेख ,आरिफ ईस्माईल कुरेशी हे चारही लोकं आर टी ओ कार्यालय जवळ वाहनाला रेडियम लावण्याचे काम करतात तेथेच सल्लाउद्दीन शेख उर्फ SS पण रेडियम लावण्याचे व्यवसाय करतात. सल्लाउद्दीन शेख उर्फ SS हे वारंवार वरील सगळ्यांना धमकी द्यायचे काम करतात तुम्ही इथे काम करायचे नाही मी

Ahmednagar News: व्यवसायिक सल्लाउद्दीन शेख (SS)यांचे कडून जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल Read More »

Ahmednagar News: दर्गामध्ये बसविण्यात आलेली मूर्ती हटवा; पोलीस, तलाठी तहसीलदारवर कारवाई करा नाहीतर…

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामधील गुहा या ठिकाणी रमजान बाबा दर्गामध्ये बसविण्यात आलेली मूर्ती हटविण्यात यावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर समस्त मुस्लिम समाजच्या वतीने निदर्शने करण्यात आली तसेच दर्गामध्ये मूर्ती बसविण्यासाठी संबंधित पोलीस, तलाठी आणी तहसीलदार यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. राहुरी तालुक्यातील गुहा या गावांमध्ये एकाच जागेवर

Ahmednagar News: दर्गामध्ये बसविण्यात आलेली मूर्ती हटवा; पोलीस, तलाठी तहसीलदारवर कारवाई करा नाहीतर… Read More »

PM Kisan Yojana : आनंदाची बातमी, ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये

PM Kisan Yojana: पुढील महिन्यात देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये देशातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. समोर आलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार पीएम किसान योजनेची रक्कम वाढवू शकते. सध्या देशातील अंदाजे 11 कोटी शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले जात आहेत. म्हणजेच वर्षातून तीन वेळा हप्ते म्हणून प्रत्येकी 2,000 रुपये देते. मात्र सरकार आता ते

PM Kisan Yojana : आनंदाची बातमी, ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये Read More »

नागरिकांनो सावधान, UPI पेमेंट करताना चुकूनही ‘या’ 3 चुका करू नका, नाहीतर…..

UPI Rules: जर तुम्ही देखील फोन पे, गुगल पे किंवा पेटीएम सारखे UPI आयडी वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास करणार आहे.  हे जाणुन घ्या की, काही दिवसापूर्वी UPI बाबत NCPI ने एक नवा नियम बनवला आहे. यामुळे आता UPI पेमेंट करणाऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त फायदे मिळतील. नवीन नियमानुसार, UPI वापरकर्ते आता हॉस्पिटल आणि शिक्षणासाठी

नागरिकांनो सावधान, UPI पेमेंट करताना चुकूनही ‘या’ 3 चुका करू नका, नाहीतर….. Read More »