ताज्या बातम्या

Ahmednagar News: ‘त्या’ प्रकरणात 05 आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Ahmednagar News : अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत चापडगांव व आखेगांव ता. शेवगांव येथे सशस्त्र दरोडा घालणारे 05 आरोपींना 2,49,000 रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद केले आहे. फिर्यादी कमलेश सुभाष वाल्हेकर 21 डिसेंबर 2023 रोजी हे त्यांचे कुटुंबासह घरामध्ये झोपलेले असतांना रात्री 01.00 ते 02.00 वा. चे सुमारास अनोळखी चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करुन फिर्यादी […]

Ahmednagar News: ‘त्या’ प्रकरणात 05 आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई Read More »

Maharashtra News: धक्कादायक! आईने दारूसाठी पैसे दिले नाही, मुलाने केला कोयत्याने वार अन्….

Maharashtra News:  लातूरमध्ये नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे.  लातूरमध्ये 23 वर्षीय मुलाने आईच्या डोक्यात कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार अहमदपूर तालुक्यातील सातळा गावात ही घटना घडली आहे.दारुसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने ही हत्या करण्यात आली असल्याची माहिती आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संगीता

Maharashtra News: धक्कादायक! आईने दारूसाठी पैसे दिले नाही, मुलाने केला कोयत्याने वार अन्…. Read More »

Dhananjay Munde : राज्यात एकाच दिवसात JN.1 चे आढळले ‘इतके’ रूग्ण; कृषीमंत्र्यांनाही लागण

Dhananjay Munde: पुन्हा एकदा देशातील अनेक भागात कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याने सर्वांचे चिंतेत वाढ झाली आहे. आता  कोरोना विषाणूचा महामारी पुन्हा एकदा देशभरात पसरत आहे. कोरोनाचे नवीन सब-व्हेरियंट JN-1 देशभरात पसरू लागले आहे.  राज्यात ही त्याची प्रकरणे वाढत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार सतर्क आहेत. दरम्यान, राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची

Dhananjay Munde : राज्यात एकाच दिवसात JN.1 चे आढळले ‘इतके’ रूग्ण; कृषीमंत्र्यांनाही लागण Read More »

Lok Sabha Election : लोकसभेसाठी राज्यात महायुती की महाविकास आघाडी? जनतेची पसंती कोणाला? जाणून घ्या ताजे सर्वेक्षण

Lok Sabha Election : येणाऱ्या काही महिन्यात लोकसभेसाठी निवडणुका होणार आहे. मात्र त्यापूर्वी अनेक सर्वेक्षण समोर आले.   राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रामध्ये देखील काँग्रेस आणि भाजपा मध्ये लढत पाहिला मिळत होती.  तर आता आणखी एक नवीन सर्वेक्षण समोर आला आहे. या सर्वेक्षणात राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये कोणता पक्ष वर्चस्व गाजवू शकतो याचा अंदाज

Lok Sabha Election : लोकसभेसाठी राज्यात महायुती की महाविकास आघाडी? जनतेची पसंती कोणाला? जाणून घ्या ताजे सर्वेक्षण Read More »

Ahmednagar Police: बेलवंडी पोलिसांची मोठी कारवाई! दारू भट्यावर छापे, वाचा सविस्तर

Ahmednagar Police : दानेवाडी येथे बेलवंडी पोलीस स्टेशनच्या पथकांनी मोठी कारवाई करत दारू भट्यावर विविध ठिकाणी छापे टाकून 2000 लिटर काच्चे रसायन 1 लाख रुपये किमतीचे नष्ट करुन गुन्हा दाखल केले आहे.  सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक अहमदनगर राकेश ओला साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे साहेब यांचे मार्गदर्शनाखली

Ahmednagar Police: बेलवंडी पोलिसांची मोठी कारवाई! दारू भट्यावर छापे, वाचा सविस्तर Read More »

Maharashtra Accident News : राज्यात 12 तासात दुसरा मोठा अपघात! 3 तरुणांचा मृत्यू

Maharashtra Accident News : सोलापूर जिल्ह्यात  झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे.   अधिकाऱ्यांनी सांगितले की, बार्शी-धाराशिव मार्गावर राज्य परिवहन एसटी बस आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात धाराशिव जिल्ह्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. बार्शी-धाराशिव रस्त्यावरील तांदुळवाडी येथे गुरुवारी सायंकाळी बस आणि दुचाकीची धडक झाली. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तीन तरुणांचा बसने

Maharashtra Accident News : राज्यात 12 तासात दुसरा मोठा अपघात! 3 तरुणांचा मृत्यू Read More »

Weather Update: राज्यात पुढील 48 तासांत बदलणार हवामान! ‘या’ भागात वाढणार थंडी; जाणुन घ्या ताजे अपडेट

Maharashtra Weather Update: आता राज्यातील अनेक भागात थंडी वाढत चालली आहे. विदर्भसह पश्चिम महाराष्ट्र मध्ये देखील थंडीने जोर पकडला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक शहरात तापमानात घट पाहायला मिळाली आहे. भारतीय हवामान खात्याने थंडीबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. येत्या 48 तासांत राज्यात पुन्हा हवामानात बदल होणार असून थंडीचा कडाका

Weather Update: राज्यात पुढील 48 तासांत बदलणार हवामान! ‘या’ भागात वाढणार थंडी; जाणुन घ्या ताजे अपडेट Read More »

Dams Water Storage : राज्यात पाण्याचे संकट!धरणांमध्ये 64 टक्के पाणी; ‘या’ भागात परिस्थिती चिंताजनक

Dams Water Storage:  येणाऱ्या काही दिवसात राज्यातील काही भागांमध्ये नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. समोर आलेल्या आकडेवारीवरून राज्यातील धरणांमध्ये 64 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यात सर्वात वाईट परिस्थिती आहे. या भागात सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक आहे.औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये सर्वात कमी 37 टक्के पाणीसाठा आहे. माहितीसाठी जाणुन घ्या, गेल्या वर्षीच्या तुलनेत पुणे, नाशिक, नागपूर,

Dams Water Storage : राज्यात पाण्याचे संकट!धरणांमध्ये 64 टक्के पाणी; ‘या’ भागात परिस्थिती चिंताजनक Read More »

Corona Update: कोरोनाचा धोका वाढला, मुंबईनंतर ‘या’ शहरात कोरोनाची एन्ट्री

Corona Update: केरळ नंतर आता राज्यात देखील कोरोनाचा नवीन व्हेरियंट हळूहळू पसरत आहे. कोरोना नवीन सबवेरियंट JN.1 राज्यात एन्ट्री केली आहे.   गेल्या 24 तासांत देशात कोविडचे 640 रुग्ण आढळले आहेत. तर गुरुवारी ही संख्या 594 होती. यामुळे केंद्रासोबतच राज्य सरकारेही सतर्क आहेत. मुंबईत Omicron व्हेरियंट BA.2 म्हणजेच JN.1 ची लागण झालेला रुग्ण आढळल्यानंतर राज्यात खबरदारीची पावले

Corona Update: कोरोनाचा धोका वाढला, मुंबईनंतर ‘या’ शहरात कोरोनाची एन्ट्री Read More »

Maharashtra Politics : राज्यात ‘I.N.D.I.A’ मध्ये मतभेद? शिवसेनेचा लोकसभेच्या ‘इतक्या’ जागांवर दावा

Maharashtra Politics: येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहे त्यामुळे आत्तापासूनच सर्व पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे राज्यात आता काँग्रेस आणि शिवसेनामध्ये तेढ वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीतील जागावाटपासाठी दोन्ही पक्षांचे नेते आपापले फॉर्म्युला देत आहेत. मात्र, शिवसेनेने

Maharashtra Politics : राज्यात ‘I.N.D.I.A’ मध्ये मतभेद? शिवसेनेचा लोकसभेच्या ‘इतक्या’ जागांवर दावा Read More »