Ahmednagar News : लोकांची कामे करण्यात तालुक्याच्या नेत्यांना कोणतेही स्वारस्य नाही, विखेंची नाव न घेता बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका
Ahmednagar News: मंत्रीपद असूनही तालुक्यात रोजगाराची कोणतीही साधनं निर्माण करता आली नाहीत, लोकांची कामे करण्यात तालुक्याच्या नेत्यांना कोणतेही स्वारस्य नाही, हेलपाटे मारायला लावण्यातच त्यांना स्वारस्य वाटते. तालुक्यातील जनतेने आता पर्याय शोधला पाहीजे. गावगुंडाच्या राजकारणापेक्षा विकासाचा मंत्र घेवून येणा-यांना पाठबळ द्या असे आवाहन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. तालुक्यातील खांबा येथे ना.विखे पाटील […]
